पेणमध्ये वाळीत प्रकरणाचे वृत्त प्रसिध्द झाल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. मुळात घरगुती वादाला वाळीत प्रकरणाची फोडणी दिल्यामुळे नेमके प्रकरण झाले आहे ...
ग्रामीण भागासाठी पाणी पुरवठा योजना तयार करणे, त्याचे काम पूर्ण करून ती कार्यान्वित करणे यासाठी शासनाकडून एम. जे. पी.अर्थात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण स्थापित ...
येत्या काही वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील स्थानकांचा मोठा कायापालट झालेला दिसून येणार आहे. एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) स्थानकांचा ...
मकर संक्रांतीत रंगणाऱ्या पतंग महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येक जण पुढे सरसावत असताना पक्षिप्रेमी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी पक्ष्यांंचा जीव वाचविण्यासाठी धडपडताना दिसले ...
पोलिसांचे खबरी असल्याचे सांगत ब्लॅकमेल करणारे गुंड व वारंवार होणाऱ्या पोलीस कारवाईविरोधात मुंबईतील बारमालकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. ...