सुमारे ४० टक्के पेक्षा कमी पाणीपुरवठा होणाऱ्या तालुक्यांची तहान भागविण्यासाठी जिल्हा परिषदेने राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यात ६६१ कामांना मंजुरी दिली आहे़ ...
आपल्या अडचणी मांडण्यास खुला मंच असावा, यासाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने ९०२१२१२००० हा टोल फ्री हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे. ...
रायगड जिल्हा परिषद, कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने नावडे येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनात विविध कृषीविषयक योजना, वस्तू अवजारे ठेवण्यात आली होती, ...
घरातील वादविवाद, पालकांकडून रागावणे, अभ्यासाचा कंटाळा, चित्रपटांचे आकर्षण या तसेच अनेक कारणांमुळे मुले घर सोडून जातात आणि पुन्हा परतीचा मार्ग पत्करतही नाहीत. ...
मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेली ६ वर्षे केवळ चर्चेच्या गुऱ्हाळापुरता मर्यादित राहिलेला ६ हजार सीसीटीव्ही बसविण्याचा विषय अखेर मार्गी लागला आहे. ...