नुकत्याच मुरबाड तालुक्यात झालेल्या जि.प .पं.स च्या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला असतांना देखील तालुक्यात अपक्षांनी मात्र निवडणुका लढविल्या ...
ब्रिटिशांच्या जोखडातून भारत देश १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला मात्र त्यापूर्वी येथील क्रांतिवीरांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राणपणाने संघर्ष करावा लागला होता ...