मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेली ६ वर्षे केवळ चर्चेच्या गुऱ्हाळापुरता मर्यादित राहिलेला ६ हजार सीसीटीव्ही बसविण्याचा विषय अखेर मार्गी लागला आहे. ...
महिलांवरील होणारे हिंसाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने मार्च २०१३ मध्ये जाहीर केलेल्या विशेष विभागाला अद्याप पूर्णवेळ पोलीस उपायुक्त मिळू शकलेला नाही. ...
पनवेल, नवी मुंबई परिसरामध्ये भक्तिभावाने माघी गणेश उत्सव साजरा करण्यात आला. ३०० सार्वजनिक मंडळांनी व २७५ घरांमध्ये श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ...