Vasai Virar (Marathi News) मुंबई-दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडोरमुळे राज्याच्या विकासाला बुस्टर डोस मिळणार असून, राज्यात नऊ नवी शहरे आणि सहा विमानतळे उभी राहणार आहेत. ...
जमीन रस्त्यासाठी आरक्षित करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केला आहे. ...
नियम धाब्यावर बसविण्याच्या तोंडी आदेशानुसार लेखी परीक्षेत दिले गेलेले वाजवीपेक्षा जास्त गुण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) रद्द केले. ...
राज्य शासन आदिवासींची कशी थट्टा करते, याचा प्रत्यय कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या फळबाग व भाजीपाला लागवड योजनेतून आला आहे़ ...
महाराष्ट्रातील औषधी दुकानांमध्ये अन्य राज्यांतून मोठ्या प्रमाणावर दर्जाहीन औषधी येत असल्याची बाब उघडकीस आली आहे. ...
तांत्रिक बाबींची तपासणी आणि दुरुस्तीसाठी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर शनिवारी सकाळी ५.३० ते सकाळी ७.३० वाजेदरम्यान घेण्यात आलेला मेगाब्लॉक सुरळीत पार पडला. ...
विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. ...
मुंबई विद्यापीठाच्या सुवर्णपदकांवर यंदाही विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थिनींनी वर्चस्व कायम राखले आहे. ...
वांद्रे-वरळी सी-लिंकवरून २७ वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. ...
सध्या चित्रपटसृष्टीही वेगळ्या संक्रमणातून जात आहे. विशेषत: मुंबईत चित्रीकरण करणे खूपच कठीण झाले आहे. ...