उत्सवाचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार अॅड़ आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समिती स्थापन केली आहे़ ...
आजच्या परिस्थितीत कालबाह्ण झालेले १७०० कायदे आमच्या सरकारने रद्द केले आहेत. खरे तर पाच वर्षांत दररोज एक या प्रमाणे कायदे रद्द करण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. ...