राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने आपला पाणी गुणवत्ता आणि संनियंत्रण कार्यक्रम अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे़ ...
आरे कॉलनीमध्ये एका रिक्षाचालकाने पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच चारकोपमध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. ...
शहरातील रस्त्यापासून ते प्रत्येक गल्लीमध्ये शुक्रवारी धुळवडीची धूम पाहण्यास मिळाली. रंगाच्या विविध छटा घेऊन मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात रंगोत्सव साजरा केला. ...
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा बहाणा करून पेण-पनवेल मार्गावरील एका लॉजवर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विवाहितेवर वारंवार बलात्कार झाल्याची घटना रिस गावात उघडीस आली आहे. ...
प्रवाशांपेक्षा कर्मचारीच बससेवेचा सर्वाधिक फायदा घेत असल्याचे कारण देत कळंबोली - वडाळा ही बससेवा पूर्ववत करण्यास बेस्ट व्यवस्थापनानाने नकार दिला आहे. ...