टंचाई आणि काळाबाजाराच्या समस्येला तोंड देण्याच्या मर्यादित हेतूतून स्थापन झालेल्या मुंबई ग्राहक पंचायतीची चाळिशी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पूर्ण होत आहे. ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला शहरात प्रचंड खरेदी होते. महागाई वाढली असली तरीही यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. ...
येथील आदिवासी गरीब जनतेचा विकास व्हावा हा उद्देश बाजुला ठेवून राजकारण्यांनी, राजकीय हेतू समोर ठेवून जव्हार जिल्हा न करता पालघर जिल्ह्याची निर्मिती केली. ...
अंबरनाथ रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील शासकीय जमिनीवर बांधलेली ८२१ अनधिकृत बांधकामे तोडण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे़ ...
‘लोकमत’ सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ‘लोकमत’ संखी मंचतर्फे ‘भजन संध्या’चे आयोजन करण्यात आले आहे. ...