ऐरियोफाइड माईट (अष्टपाद कोळी) या रोगाच्या प्रादुर्भावाने नारळाचे उत्पादन कमालीचे घटल्याने व उत्पादन खर्च वाढल्याने बोर्डी परिसरात बागायतदारांनी माडाची तोड आरंभली आहे. ...
लेखी आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी पालक समितीचे अध्यक्ष श्याम सुंदर चौधरी यांनी स्वत:वर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना व भाजपा या चारही राजकीय पक्षांची नुकत्याच झालेल्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये वाताहत झाली ...
डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील अंगमेहनत करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी, डायमेकर्स, मच्छीमार आणि बागायतदारांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या विनाशकारी वाढवण बंदराच्या कामाला सुरुवात ...
सफाळे-वैतरणा रेल्वे स्टेशन दरम्यानच्या वाढीव बेटाला दूषित पाणी पुरवठा होत असल्याने येथील सुमारे तीन हजार नागरिकांना साठवलेल्या पावसाच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे ...
राज्य शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे ग्रामपंचायती बंद ठेवाव्या लागतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींना घरपट्टीच्या माध्यमातून महसूल मिळत असतो ...
जिल्ह्यातील शाळा बाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने शनिवारी करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार जिल्ह्यात एकूण चार हजार ४०४ शाळाबाह्य मुले आहेत ...
जिल्ह्यातील शाळा बाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने शनिवारी करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार जिल्ह्यात एकूण चार हजार ४०४ शाळाबाह्य मुले आहेत ...