पावसाळा आला म्हणजे ग्रामीण भागात, खेड्यापाड्यांत डोळ्यांसमोर उभी राहते हिरवीगार शेती, शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाऱ्यांचा घुमणारा आवाज ...
भिवंडी-वाडा-मनोर या ६० कि. मी. अंतराच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असल्याने त्यामुळे येथे नित्य अपघात होवून अनेक निष्पाप बळी जात आहेत तर अनेकजण जायबंदी होत आहेत. ...
सचिन ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक सचिन जकातदार यांचे बुधवार, ८ जुलैला जे.जे. रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. ...
जिल्हापरिषद, पंचायत समिती पाठोपाठ महानगरपालिका निवडणुकांमुळे अनधिकृत बांधकाम विरोधातील मोहिम ठप्प झाली होती. यासंधीचा फायदा घेत वसई, विरार, नालासोपारा व अन्य भागात चाळमाफीयांनी पुन्हा डोके वर काढले. ...
पावसाळा आला की, पूर्वी खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातही रोजच्या जेवणात रानभाज्यांची रेलचेल असायची. गरीब कुटुंबे पावसाळाभर या रानभाज्यावरच बहुधा अवलंबून असत. ...
गेल्या काही दिवसापासून वसई तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात महावितरणच्या कारभाराचा खेळखंडोबा झाला आहे. दररोज वीजपुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारामुळे नागरीक नगरसेवकांना जाब विचारु लागले आहेत. ...