पालघर नगरपालिकेतून २२ कोटींच्या विकासकामांची निविदा नियमाचे उल्लंघन करून काढण्यात आल्याची तक्रार गटनेते तसेच जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी केल्यानंत ...
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. यासाठी लागणारे साहित्य या कंपन्या पुरवितात मात्र या कंपन्यांवर प्रशासन अथवा शासनाचे नियंत्रण नसल्याने त्यांची मनमानी सुरू आहे ...
वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे ...
वसई-विरार जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी शासनाच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष दत्ता नर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले ...
तालुक्यामधील एकमेव शहापूर नगर पंचायतीची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी होत असून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा, कॉंग्रेस या सर्व राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ...