शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या उजव्या कालव्यालगत शेतीला या वर्षी पाणी मिळणार नाही, या वावड्यांना पेव फुटलेले असतानाच येत्या १९ डिसेंबरपासून दरवर्षीप्रमाणे पाणी सोडण्यात ...
पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण समितीच्या माजी सदस्यांना १० लाखांची उधळपट्टी करून उत्तरांचल येथील अभ्यास दौऱ्यावर महापालिकेने पाठविल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून देणारे इंटरनेट स्मार्टफोनच्या माध्यमातून एका मुठीत आले आहे. स्मार्टफोन्समुळे एकाच वेळी जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती आणि लोकांशी संपर्क ठेवणे सहज शक्य झाले आहे. ...
केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण भागातील कुपोषित बालकांचा प्रश्न सध्या थट्टेचा केलेला दिसतो. कारण, वाढते कुपोषण रोखण्यासाठी कुपोषित बालकांच्या मातांना एकवेळचा पोषण ...
तालुक्यातील एकंदरीत संघर्षमय वातावरण लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मॅरेथॉनबाबत सामोपचाराने तोडगा काढला. या प्रक्रियेत जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकादेखील सहभागी झाल्या होत्या. ...
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण तालुक्यांमध्ये आदिवासी वेठबिगार मजुरांचे रोजगारासाठी हजारोंच्या संख्येने स्थलांतर सुरु झाले आहे. पालघरच्या मोखाडा, वाडा, जव्हार, विक्र मगड ...
बोईसर येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने तारापूर एमआयडीसीतील जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टील या उद्योगसमूहाने गेल्या वर्षी आठ ...
सर्पप्रेमापोटी ओळखपत्र अथवा साप हाताळण्याचे प्रशिक्षण नसताना जीवावर उदार होऊन सापांना जीवदान देण्याचे कार्य गावोगावचे सर्पमित्र करतात. जीवाला धोका आणि कायदेशीर ...
पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना जनगणनेच्या कामांची सक्ती तसेच जबरदस्ती केली असून पालन न केल्यास केसेस दाखल करण्यात येत असल्याच्या धमक्यांमुळे ...