‘टॉनिक’च्या मानकर काकांच्या दु:खद निधनाबद्दल साहित्य-कलाविश्वातील दिग्गजांकडून हळहळ व्यक्त होत आहे. ‘जो करील मनोरंजन मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे’ असे म्हणत ...
जव्हार तसेच मोखाडा तालुक्यांतील आदिवासी शेतकरी दरवर्षी खरीप हंगामातील भाताचे एकमेव पीक घेतात. मात्र, आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात कापलेले ...
प्रचंड लोंढ्यातून भावेशला त्या लोकलमध्ये प्रवेश करणेही कठीण झाले होते. तरीही, तो आतमध्ये शिरण्यासाठी सहप्रवाशांची आर्जवं करीत होता. भावेशला मृत्यू आपल्या पाठीमागे दबा धरून बसल्याची जणू ...
अक्षय ऊर्जा वाढविण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत ते पुरेसे नसून यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी स्वत:हून अक्षय ऊर्जेचे काम हाती घेणे आवश्यक आहे. ...
तारापुर अणुऊर्जाचे दोन प्रकल्प व भाभा अणुसंशोधन केंद्रा (बीएआरसी) चा प्रकल्प तसेच बोईसर ते तारापुर-चिंचणी- डहाणूसह सुमारे पन्नास गाव-पाड्यात जोडणाऱ्या अतिशय महत्वाच्या ...
ठाणे-पालघर जिल्ह्यांत नऊ हजार ४५७ बालके अतिकुपोषित आहेत. यापैकी सर्वाधिक बालके जव्हारसह (पालघर) शहापूर (ठाणे) येथे असून १०० टक्के महापालिकेचे कार्यक्षेत्र ...
डहाणू तालुक्यातील मुरबाड येथे श्री गावदेवी मंडळ मुरबाड व बहुजन विकास आघाडी यांच्यातर्फे आदिवासी कला आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे परिसरातील ...
गुरुवारी नाशिकयेथून येणाऱ्या ट्रकला ५.३० च्या सुमारास अपघात झाल्याचे जवळच्याच गावातील लोकांना कळताच ट्रकमधील संत्र्यांचा माल चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या वसंत बारकू धोडंगा ...
शिक्षण विभागातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबतीत राबवलेल्या विविध अन्यायकारक धोरणांचा निषेध करण्यासाठी ...
भातकापणी यंत्रानंतर प्रतिक्षा असते ती ती भातझोडणी यंत्राची. हेच यंत्र शहापुरात एका शेतकऱ्याने विकसित केले आहे. वेंदवड येथे राहणारे नागेश भांगरे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला ...