राष्ट्रीय प्राधीकरणाने परवानगी दिल्याने चारोटी नाक्यावरील उड्डाणपूलाच्या बांधकामास रविवारी प्रारंभ झाला. यामुळे स्थानिकांचा अत्यंत जिव्हाळ््याचा प्रश्न मार्गी लागला आहे ...
तारापूर एमआयडीसी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून नवीन पाईप लाईनद्वारे नवापूर गावातून समुद्रात ७.१ कि. मी. आतमध्ये प्रदुषीत पाणी सोडण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. ...
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बेलपाडा अवढानी गावाच्या हद्दीत जीतमलवा ढाब्याजवळ अवैध वाहतूक करणारा ट्रेलर विविध प्रकारच्या केमीकल्ससह जप्त करण्यात आला. ...
पोलीस व जनता यांनी एकजुटीने गुन्ह्यांना आळा घालावा या उद्देशाने घेऊन पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विरार पोलीस ठाण्याच्या माध्यमातून २ जानेवारी २०१६ ते ८ जानेवारी २०१६ ...
गेल्यावर्षी अनियमीत आणि सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने जलाशयातील जलसाठा कमी होत असून बोर्डी परिसरातील गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय संकटात सापडला आहे. ...
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर होणाऱ्या मोटार वाहन अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागत असल्याच्या ...