मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही वर्षांत अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पालघर जिल्ह्यात अपघातप्रवण क्षेत्रातील अपघातांची संख्या काही पटीने अधिक असल्याचे दिसून आलेले आहे. ...
मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला मनोज यादव हा सीआयएसएफमध्ये १२ वर्षांपासून कॉन्स्टेबल, तर मागील दोन महिन्यांपासून तारापूर येथील सीआयएसएफच्या कर्मचारी वसाहतीमध्ये कार्यरत आहे. ...