मुंबई हायकोर्टाचा आदेशानंतर बनावट सीसीचा गैरवापर करून दहा बहुमजली बेकायदा इमारती बांधणाऱ्या तीन बिल्डरांविरोधात वसई विरार महापालिकेने फिर्याद दिल्यानंतर ...
गोरगरीब आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी सरकारने सुरू केलेली ठक्कर बाप्पा योजना गेल्या ३ ते ४ वर्षांत कल्याण तालुक्यात राबविण्यात आली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे ...
ग्रामपंचायतीचा आर्थिक कणा असलेल्या मालमत्ता कराचा मागील नऊ महिन्यांपासून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न ग्रामविकास विभागाच्या ३१ डिसेंबर २०१५ रोजीच्या अधिसूचनेने मार्गी लागणार आहे. ...
उद्योग तोट्यात दाखवून येथील ओम पाइप कंपनीने १४ स्थानिक कामगारांना कमी केले असून काही दिवसांतच परप्रांतीय मजुरांना कामावर घेऊन कंपनी पुन्हा सुरू केल्याचा प्रकार झाला आहे ...
नालासोपारा परिसरात असलेल्या नगीनदासपाडा, विजयनगर, तुळिंज डोंगरी, संतोष भवन, पेल्हारसह गोखिवरे परिसरातील अनेक भागांत पाणीटंचाईने लोकांना त्रस्त केले आहे ...