विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायती पैकी ३६ ग्रामपंचायतीचा पाच कार्यकाल संपत आला ...
होळी सणानंतर उष्मा सुरू होतो, मात्र यंदा मार्च महिना अजून उलाटायला वेळ असला तरी उष्म्याने जव्हारकरांना कधी न झालेली वणव्याची अनुभूती येत असून गेल्या ...
जव्हार नगरपरिषद मधील वॉर्ड क्र. ४ मध्ये पिण्याचे पाण्याच्या पाईप लाईनचे काम अत्यंत संथगतीने सुरु असून त्यामुळे पादचारी व वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे ...
कोकणातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनीवर वनखात्याने ३५ सेक्शन लावले आहे. त्यामुळे या जमिनीवर शेतकऱ्यांना काही करता येत नाही. या विरोधात ' खाजगी वने बाधित शेतकरी ...
सूर्या नदीवरील डहाणू - जव्हार, विक्रमगड नाशिक यांना जोडणारा ब्रिटीशकालीन कासा पूल जीर्ण झाल्याने सूर्या नदीवर ३ कोटीच्या खचार्तून नवा उड्डाणपूल बांधून तयार आहे. ...
सध्याच्या लोकसंख्येला दररोज किमान २२२ एमएलडीची गरज असताना प्रत्यक्षात मात्र १३० एमएलडी पाणी पुरवठा होत असल्याने आधीच वसई विरार परिसरात पाणी टंचाई भेडसावत आहे. ...
रियाज सय्यद संगमनेर कडक उन्हाच्या झळ्यांनी मानवांसह पशू-पक्षी व प्राणी देखील असह्य झाले आहे. दुष्काळात वन्य प्राण्यांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
बोर्डीतील दोन मजली इमारतीच्या छतावरून पडल्याने गुरुवार, १७ मार्च रोजी योगिनी हर्षद निजप या ३२ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. दोन वर्षांचा कालावधी उलटूनही मूलबाळ होत ...