श्रमजीवी संघटनेने मंगळवारी काढलेल्या मोर्चानंतर वसई विरार महानगरपालिकेतील ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यास सुरुवात केली असून बँकेत पैसे जमा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद मागे घेतला ...
बदलत्या काळाच्या ओघात सर्वच सणांचे रुप पालटत असले तरी अजुनही विक्रमगड तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील आदिवासिंकडुन धुळवडीच्या उत्सवात चालत आलेल्या रुढी ...
नेव्ही, आर्मी मधील सेवानिवृत्त कर्मचारी, रिक्षाचालक, फेरीवाले इ. नी आयुष्यभर मेहनत करून जमवलेल्या रक्कमेतून आगाशी, विरार येथील आमोनिक इको सिटी व क्रिस्टल होमीयोकॉन ...
नेव्ही, आर्मी मधील सेवानिवृत्त कर्मचारी, रिक्षाचालक, फेरीवाले इ. नी आयुष्यभर मेहनत करून जमवलेल्या रक्कमेतून आगाशी, विरार येथील आमोनिक इको सिटी व क्रिस्टल होमीयोकॉन ...
६९ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे २००८ साली मोठा गाजावाजा करून अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. सध्या योजनेची बहुतांश कामे मार्गी लागली असली ...
आधुनिक काळाच्या ओघात सर्वच सणांचे रुप पालटत असले तरी विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात प्रामुख्याने ग्रामीण खेडया-पाडयात आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, सारशी, दादडे ...
औद्योगिक परिसरातील कारखान्यातल्या रोजगारात स्थानिकांना ८० टक्के प्राधान्य द्यावे, असे राज्य शासनाचे परिपत्रक असतांना पालघर जिल्ह्यातील कारखान्यात स्थानिकांना न्याय दिला ...
डहाणूच्या सागरी किनारपट्टीवर वसलेल्या सुमारे पंचवीस ते तीस गाव, खेड्या, पाड्यातील हजारो लोकांचा उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या डायमेकिंगचा व्यवसाय सराफांच्या बेमुदत ...