गावात एकोपा निर्माण व्हावा यासाठी वर्षातून एकदा गावदेवी मातेचा साजरा केला जातो हे उत्सवाचे तिसरे वर्षे आहे. शनिवारी २ ते मंगळवार ५ एप्रिलपर्यंत उत्सव समितीच्यावतीने ...
तालुक्यातील चंद्रपाडा जोड रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकम विभागाकडून करण्यात आले असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम ...
आदिवासी समाज म्हणजे परंपरा आणि संस्कृतीचा ठेवाच. विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाड्यावर शनिवारपासून बोहाडा यात्रेला सुरुवात झाली असून जगदंबेच्या दर्शनासाठी येथे ...
प्रत्येकाच्या हाताला काम आणि काम करेल त्याला दाम या तत्वाखाली रोजगार हमी योजना राबविली जात असली तरी, जव्हार तालुक्यातील धनोशी या गावातील गावकऱ्यांनी आकरा ...
वसई गावातील सुरुच्या बागेजवळील पाणथळ जागेत बेकायदेशिरपणे मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे तिवरांच्या झाडांची बेसुमार कत्तल झाली आहे. याप्रकरणी ...
महसूल खात्याने वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली असून ५ कोटी ४० हजार रुपयांच्या गौण खनिज वसुलीसाठी वसईच्या तहसीलदारांनी आयआरबीचे बँक खाते सील केले आहे. ...