आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना भविष्यात प्रगत व आधुनिक समाजाच्या मुख्य धारेत सामावून घेण्यासाठी शासनाने आदिवासी विकास विभागाच्या ...
वसई पूर्वेच्या औदयोगिक वसाहतीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तीन प्लास्टीक कंपन्या जळून खाक झाल्या. या आगीत कुठल्याही प्रकारची जिवितहानी ...
काळजात कायम साठवून ठेवावा, असा माणसाच्या आयुष्यातला गंध कुठला असावा, तर तो असतो कोऱ्याकागदाचा वास. पुस्तक बालवयात पहिल्यांदा आपल्या हाती पडते, तेव्हा प्रथम ...
केंद्र शासनाने सोने-चांदी व व्यवहारावर १ टक्का अबकारी कर लागू होण्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारतभर सराफ व्यावसायिकांचा बंद सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील ...
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील रोहयोवरच्या सुमारे १२ हजार मजूरांना गेले तीन महिने मजूरी मिळालेली नसून तिची थकबाकी ५ कोटीच्या आसपास ...
वसई तालुक्यात पाणी टंचाईचे संकट असताना टँकर लॉबीने त्याचा फायदा उचलायला सुरुवात केलेली असतानाच काही टँकर चालकांनी मानवतावादी दृष्टीकोनातून टंचाईग्रस्त गावांना ...
कासा परिसरातील आकेगव्हान येथील यात्रेला सुरूवात झाली आहे. २८ मार्च पासून सदर यात्रा सुरू झाली असून सतत दहा दिवस चालणाऱ्या यात्रेता भाविकांची गर्दी वाढणार ...
पालघर जिल्हा प्रशासनाने गेल्या १८ आॅक्टोबर रोजी लिपिक-टंकलेखक पदांसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत परीक्षार्थींना प्रश्नांची उत्तरे मोबाईलवर एसएमएसने पाठवून कॉपी केली ...
वसई-विरार महापालिकेत गेल्या पाच वर्षांत ठेका कर्मचारी भरतीत तब्बल २२० कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती माहिती अधिकारातून मिळालेल्या तपशिलाच्या आधारे उघड झाली आहे. ...