स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत हगणदारीमुक्त शहर तसेच प्रत्येक नागरिकास वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट प्रत्येक पालिकांना देण्यात आले होते. ...
वाडा तालुक्यातील कुडूस येथील आठवडा बाजारात बनावट नोटा वटविणा-या दोघांना गेल्या शुक्र वारी पोलिसांनी अटक केली होती. याच प्रकरणी त्यांनी आणखी दोन आरोपींना गजाआड केले आहे. ...
एका क्लासमध्ये शिकणारी विद्यार्थीनी मधल्या सुट्टीत आपल्या मैत्रिणीसोबत नाश्ता करायला गेली असता ओळखीच्या विवेक दाभाडे या तरुणाने तिचा विनयभंग केल्याचा गुन्हा वाडा ...
यंदाची पावसाळापूर्व नालेसफाई केवळ ५० लाखांत अशक्य असल्याचा दावा करीत आरोग्य विभागाने त्यात आणखी एक कोटीची वाढ मिळावी, यासाठी स्थायीला साकडे घातले आहे. ...
एचडीआयएलला सुरुवातीला जी प्लस ७ अशा स्वरुपाची मोघम परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर फेरबदल करून जी प्लस १२, जी प्लस १४, जी प्लस १६ अशा परवानग्या देण्यात आल्या ...
देशातील बहुतांश नागरिकांचे जेवण भाताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तर महाराष्ट्रातील कोकणासह आंध्र, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, आसाम, आदी राज्यांतील नागरिकांचे मुख्य अन्नच भात आहे ...
जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाईलवर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे देशभरातील रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा पुरविण्यात येत आहे ...