विरार शहरातील महावितरणची विजेची बिले नालासोपाऱ्यातील एका कचरा कुंडीत सापडली आहेत. यामध्ये वसई विरार महापालिका मुख्यालय, विरार पोलीस ठाणे आणि ठाणे जिल्हा ...
लोकमत जलमित्र अभियान अंतर्गत पाणी वाचविण्यासाठी महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जनजागृती मध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावरिल हॉटेल व्यवसायीकांनी या अभियानात रविवारी आपला ...
या शहराच्या एका टोकाला असलेले दहा-बारा हजार लोकवस्तीचे कामण गाव सध्या पाणी टंचाईने त्रस्त झाले आहे. पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने गावकरी विहीरी आणि बोअरवेलच्या पाण्यावर ...
महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई गावात वीज समस्येने कळस केला आहे. गावात प्रतिदिन चौदा तासाचे भारनियमन असून, मागील सहा वर्षांपासून पथदिवे पेटलेले नाहीत. याबाबत महावितरणाच्या ...
तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकापैकी २० ग्रामपंचायतीत ५० टक्के महिला आरक्षण असल्याने या आदिवासी गाव पाड्यातील अनुसुचित जमातीच्या महिला सरपंचपदी विराजमान ...
वसई रोडरेल्वे स्टेशनमध्ये गटाराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेविरोधात सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन फिर्याद दिल्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात नगरपालिकेच्या तत्कालीन ...
ठाणे आणि पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले ख ...