पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
Vasai Virar (Marathi News) कुडूस हे बाजारपेठेचे गाव असून वाढत्या लोकसंख्येनुसार मंजूर झालेल्या नवीन पाणी योजनेचे काम तिच्या जलकुंभ आणि जलशुद्धिकरण केंद्रासाठी जागा मिळत नसल्याने सहा महिन्यांपासून ...
पश्चिम रेल्वेच्या सफाळे-वैतरणा दरम्यानच्या पुलालगत प्रतिबंधित भागात जाऊन बेकायदेशीर रित्या रेती उत्खनन करण्याऱ्याना सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ४५ रेतीच्या बोटी ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाला १५ जून रोजी प्रारंभ होत आहे. याकरिता पाल्यांना लागणाऱ्या शालोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी दुकाने ...
वसईत नव्यानेच स्थापन झालेल अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखेने नवघर-माणिकपूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाट सुरु असलेल्या हॉटेल पॅलेस आणि हॉटेल अंजलीवर ...
नुकत्याच तलासरी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुकयातील झरी ग्रामपंचायत भाजपाने माकपाच्या ताब्यातून घेतली. अनेक वर्षांपासून माकपाच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत ...
वातानुकूलित बसच्या तिकीटदराच्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन विभागाने मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी दिली. ...
बैलजोडीच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी हैराण झाले असून आता यांत्रिकी शेतीवर शेतकऱ्यांचा भर आहे. ...
कटामध्ये अग्रभागी राहिलेल्या सातपाटी येथील ९० वर्षीय स्वातंत्र्य सैनिक विनायक म्हात्रे यांचे शनिवारी निधन झाले. ...
अवैध खदानी मुळे परिसरातील वीज खांब व वीज वाहिन्या धोकादायक झाले असून ते कधीही कोसळून वित्त तसेच जीवित हानी होण्याची शक्यता आहे. ...
११ जून रोजी जन्मलेल्या अर्भकाला वैद्यकीय उपचारासाठी आगरच्या उप जिल्हा रुग्णालयात हलविणे अत्यावश्यक होते. ...