शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

रासायनिक सांडपाण्यामुळे नालासोपारा खाडी प्रदूषित, मासेमारी, शेती, मीठ उत्पादनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 6:04 AM

वसई पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच थेट सोडले जात असल्याने नालासोपारा खाडी प्रदुषित झाली आहे.

- शशी करपेवसई - वसई पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच थेट सोडले जात असल्याने नालासोपारा खाडी प्रदुषित झाली आहे. त्यामुळे यापरिसरातील भूमीपूत्रांच्या पारंपारिक शेती, बागायती, मासेमारी व मीठ उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.वसईत वालीव, गोखीवरे, नवघर, सातीवली, चिंचपाडा या परिसरातील औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर रासायिनक कारखाने आहेत. या कारखान्यातील रासायिनक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नालासोपारा खाडीत सोडले जात आहे. त्यामुळे खाडीतील पाणी काळे व फेसाळलेले असून विषारी बनले असून त्यावर तवंग जमा झाले आहे. नालासोपारा खाडीलगत असलेले गावकरी या पाण्यावर शेती, मासेमारी व मीठ उत्पादन करतात. पण, खाडीतील पाणी प्रदुषित झाल्याने भूमीपूत्रांच्या पारंपारिक मासेमारी व मीठ उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. खाडीतील मासे प्रदुषणामुळे मरू लागले आहेत. त्यांच्या प्रजनानावर परिणाम होऊन मासे कमी झाले आहेत. विषारी पाण्यामुळे खाडीलगतच्या भातशेती व बागायतीवर परिणाम झाला आहे. तसाच परिणाम मीठ उत्पादनावरही होऊ लागला आहे. त्यामुळे उपजिवीकेचे साधन नष्ट होत असल्याने भूमीपूत्र चिंतेत असल्याची तक्रार जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय वैती यांनी वसई विरार महापालिका आयुक्तांकडे केली आहे.प्रदूषणामुळे भूमिपुत्रांचा रोजगार संकटातमहापालिकेने स्वच्छता अभियानात भाग घेऊन शहर स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यात नालासोपारा खाडी स्वच्छता मोहिम हाती घेतली नाही. रासायनिक अत्याचारामुळे आरोग्य व पर्यावरणालाही हानी होत आहे.नालासोपारा खाडीलगत असलेले गावकरी या पाण्यावर शेती, मासेमारी व मीठ उत्पादन करतात. पण, खाडीतील पाणी प्रदुषित झाल्याने भूमीपूत्रांच्या पारंपारिक मासेमारी व मीठ उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणVasai Virarवसई विरार