शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

वंचितांनी सोपाऱ्यात फोडली जलवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:42 PM

बिनधास्त पाणीचोरी : चोरटयांना मुबलक प्रामाणिक करदात्यांच्या नशिबी मात्र सततची निर्जळी

आशिष राणेवसई : नालासोपारा शहरात वसई विरार महापालिकेची वाहिनी फोडून पाण्याची बिनधास्त चोरी केली जात आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून जलवाहिनी फोडून केली जाणारी पाणी चोरी दिवसेंदिवस महापालिकेची डोकेदुखी ठरत आहे. तर या पाणीचोरीच्या समस्येवर तोडगा म्हणून स्थापन केलेले फिरते पथक नेमके शहरात कुठे आणि काय काम करते आहे, कुठे व कशी गस्त घालत काम करते आहे. याचा शोध आता स्वत: पालिका आयुक्तांनीच घ्यायला हवा.

दरम्यान वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाºया धरणात आता कुठे पाऊस पडल्याने मुबलक पाणी जमा झाले असले तरी शहराच्या अनेक भागांत अजूनही नळजोडण्या नसल्याने तेथे पाण्याची मात्र भीषण टंचाई आहे. नालासोपारा पूर्व परिसरात आज ही केवळ हंडाभर पाण्यासाठी लोकांना पाण्याची चोरी करावी लागत आहे. ही वस्तुस्थिती आहे. तर नालासोपारात संतोष भुवन, डहाणू बाग, वाकण पाडा, श्रीराम नगर, बिलालपाडा गावराई पाडा पेल्हार या परिसरात महापालिकेचा पाणी पुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. यामुळे या विभागातील लोकांना एक तर पाणी विकत घ्यावे लागते अथवा पाण्यासाठी वाहिनी फोडून पाण्याची चोरी करावी लागत आहे. बिलाल पाडा येथे व्हॉल्व्ह तोडून स्थानिक पाणी भरत आहेत तर श्रीराम नगर येथे त्यांनी जलवाहिनीच्या व्हॉल्व्ह जवळच सिमेंटचे बांधकाम करून पाईप लाइन टाकली आहे. येथून पिण्यासाठी पाणी तर भरले जातेच, शिवाय कपडे आणि गाड्याही धुतल्या जात आहेत.पाणीपुरवठा विभाग कोमात

दरवेळी अधिकारी वर्ग आम्ही असे प्रकार आढळून आले तर तातडीने कारवाई करतो, पण या विभागात लोक वारंवार जलवाहिनी फोडत आहेत व पालिका व त्यांचे फिरते गस्ती पथक नेमकं कुठं काम करीत आहेत. हे मात्र स्वत: शहर अभियंता माधव जवादे यांना सुध्दा माहीत नाही, हे मात्र नवल आहे.

वसई-विरारमध्ये कमी दाबाने पाणीवसई : वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाºया सूर्या धरणाच्या नवीन योजनेची पाईप लाईन धुकटन फिल्टर प्लांट येथे शनिवारी दुपारच्या सुमारास नादुरु स्त झाल्याने पालिकेने तात्काळ तिच्या दुरु स्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करून सदरचे काम रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले. दरम्यान महापालिकेची नवीन सूर्या योजना वगळता फक्त जुन्या योजनेतून पाणी पुरवठा सुरू होता. तर रविवारी रात्री पासून या दोन्ही योजनेतून पाणी पुरवठा चालू झाला असून अधून मधून महावितरण च्या वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यामुळे ही येथील पाणी पुरवठा अनियमित होत आहे. किंबहूना जलवाहिनी दुरु स्ती आणि वीज पुरवठा खंडित होणे ह्या दोन्ही कारणांमुळे रविवारी व पुढील दोन दिवस वसई विरार शहरात होणारा पाणी पुरवठा अनियमित होणार आहे.

टॅग्स :Waterपाणी