शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

CoronaVirus गोर गरीबांसाठी मोफत धान्य; किराना दुकानदाराचे समाजभान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 17:01 IST

शहर लॉकडाऊन झाल्यापासून हातावर पोट असणाऱ्या गरीबांचे मोठे हाल झाले होते.

प्रतिक ठाकुर 

विरार : करोनामुळे शहर लॉकडाऊन झाल्यापासून गोरगरीब जनतेवर उपासमारीचे वेळ आली आहे. मात्र, या गोरगरीबांचा कुणीतरी वाली असतोच असा प्रत्यय या वृत्तात येत आहे. कारण वसईच्या एका गुप्ता कुटुंबीयांनी आपल संपूर्ण दुकान या गोर-गरिबांसाठी खुले केले आहे. या दुकानाच्या माध्यमातून गुप्ता कुटुंबीय गरिबांना मोफत धान्य देत आहे. यामुळे असंख्य गरजूंची एका दिवसाची भूक भागत असून गरिबांना मोठा दिलासा मिळत आहे. 

 

शहर लॉकडाऊन झाल्यापासून हातावर पोट असणाऱ्या गरीबांचे मोठे हाल झाले होते. त्यामुळे हे नागरिक भुकेल्या पोटी पायीच आपल गाव गाठण्यासाठी महामार्गावर निघाले आहेत. याच महामार्गावर ही परिस्थिती वसईच्या कोल्ही चिंचोटी येथे असलेल्या किराना दुकानातून दुकानदार हरीश्चंद्र गुप्ता पाहत होते. त्यांना ही कामगाराची परिस्थिती पाहवली नाही आणि त्यांनी या सर्व कामगारांना मोफत धान्यसाठा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुप्ता आता गरीब गरजूं व स्थलांतरीत कामगारांना  विनामूल्य धान्यवाटप करत आहेत. तसेच पाण्याची बाटली,धान्य देऊन गरज गरज पडल्यास निवाराही देण्याची व्यवस्था ते करत आहेत.त्यांच्या या समाज कार्यात त्यांचे पाच ही मुले मोलाचा हातभार लावत आहेत. 

 

विशेष म्हणजे या भीषण परिस्थितीत एकीकडे इतर दुकानदार जास्तीचे नफा कमावण्यासाठी चढ्या दराने वस्तू विक्री करत आहेत, तर दुसरीकडे मात्र दुकानदार हरीश्चंद्र गुप्ता सारखी माणसे आहेत जी समाजभान राखत गरिबांना खुल्या हाताने मदत करत आहेत. त्यामुळे समाजात गुप्ता यांनी समाजकार्याचा अनोखा पायंडा पाडला आहे. याचे अनुकरण प्रत्येकाने केल्यास कुणीही गरीब-गरजू भुका राहणार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस