शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

CoronaVirus गोर गरीबांसाठी मोफत धान्य; किराना दुकानदाराचे समाजभान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 17:01 IST

शहर लॉकडाऊन झाल्यापासून हातावर पोट असणाऱ्या गरीबांचे मोठे हाल झाले होते.

प्रतिक ठाकुर 

विरार : करोनामुळे शहर लॉकडाऊन झाल्यापासून गोरगरीब जनतेवर उपासमारीचे वेळ आली आहे. मात्र, या गोरगरीबांचा कुणीतरी वाली असतोच असा प्रत्यय या वृत्तात येत आहे. कारण वसईच्या एका गुप्ता कुटुंबीयांनी आपल संपूर्ण दुकान या गोर-गरिबांसाठी खुले केले आहे. या दुकानाच्या माध्यमातून गुप्ता कुटुंबीय गरिबांना मोफत धान्य देत आहे. यामुळे असंख्य गरजूंची एका दिवसाची भूक भागत असून गरिबांना मोठा दिलासा मिळत आहे. 

 

शहर लॉकडाऊन झाल्यापासून हातावर पोट असणाऱ्या गरीबांचे मोठे हाल झाले होते. त्यामुळे हे नागरिक भुकेल्या पोटी पायीच आपल गाव गाठण्यासाठी महामार्गावर निघाले आहेत. याच महामार्गावर ही परिस्थिती वसईच्या कोल्ही चिंचोटी येथे असलेल्या किराना दुकानातून दुकानदार हरीश्चंद्र गुप्ता पाहत होते. त्यांना ही कामगाराची परिस्थिती पाहवली नाही आणि त्यांनी या सर्व कामगारांना मोफत धान्यसाठा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुप्ता आता गरीब गरजूं व स्थलांतरीत कामगारांना  विनामूल्य धान्यवाटप करत आहेत. तसेच पाण्याची बाटली,धान्य देऊन गरज गरज पडल्यास निवाराही देण्याची व्यवस्था ते करत आहेत.त्यांच्या या समाज कार्यात त्यांचे पाच ही मुले मोलाचा हातभार लावत आहेत. 

 

विशेष म्हणजे या भीषण परिस्थितीत एकीकडे इतर दुकानदार जास्तीचे नफा कमावण्यासाठी चढ्या दराने वस्तू विक्री करत आहेत, तर दुसरीकडे मात्र दुकानदार हरीश्चंद्र गुप्ता सारखी माणसे आहेत जी समाजभान राखत गरिबांना खुल्या हाताने मदत करत आहेत. त्यामुळे समाजात गुप्ता यांनी समाजकार्याचा अनोखा पायंडा पाडला आहे. याचे अनुकरण प्रत्येकाने केल्यास कुणीही गरीब-गरजू भुका राहणार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस