शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शिवसेनेपुढे विरोधकांसह बंडखोराचेही आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:46 IST

नगराध्यक्षाच्या पदासाठी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा अंजली पाटील यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय हा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान ठरले आहे.

पालघर : नगराध्यक्षाच्या पदासाठी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा अंजली पाटील यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय हा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान ठरले आहे. इथे सेनेच्या अधिकृत उमेदवाराला सेनेच्या बंडखोर उमेदवारा बरोबरीनेच काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन आघाडीच्या उमेदवारांचाही सामना करावा लागणार आहे.नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचे तिकीट न दिलेल्या शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी आपले बंडखोरी मागे घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे एकनाथ शिंदे आणि संपर्क प्रमुख, आमदार रवींद्र फाटक यांचे आवाहन बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पायदळी तुडवले. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार डॉ. श्वेता मकरंद पाटील, आघाडी कडून डॉ. उज्वला काळे यांच्या बरोबर अपक्ष अंजली पाटील यां तिघांमध्ये नगराध्यक्षपदा साठी लढत रंगणार आहे. माजी नगराध्यक्ष अंजली पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारल्याने नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून त्या रिंगणात उतरल्या नंतर नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांनाही उमेदवारी नाकारली गेली असून अशा शिवसैनिकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोरांच्या पक्षांचे पॅनल शिवाजी महाराजांच्या नावाने समोर येत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे अनेक प्रभागात शिवसेना अधिकृत विरु द्ध शिवसेना बंडखोर व आघाडी असा तिरंगी सामना पहावयास मिळणार आहे. पालघर नगर परिषदेच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणातील बंडखोरी प्रथमच पहावयास मिळत आहे.पालघर नगर परिषदेसाठी ७२ उमेदवार रिंगणातनगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ११ पैकी ८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ३ उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. तर नगरसेवक पदासाठी ११३ उमेदवारांपैकी ४० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.यातील प्रभाग क्र मांक 6 अ मध्ये एका अपक्ष उमेदवारांनी आपलं अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे कैलास म्हात्रे हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर प्रभाग ६ ब मध्ये उमेदवारीच्या अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिल्याने या प्रभागातील स्थिती न्यायालयाच्या निर्णया नंतरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :palgharपालघरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक