शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भाजपाने घेतला स्वकार्याचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:39 AM

भाजपा सरकारला सत्तेवर येवून तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकºयांबाबत अनेक चांगले निर्णय घेतले असून, शेतकरी बळीराजा समृद्ध होणार असल्याचे

जव्हार: भाजपा सरकारला सत्तेवर येवून तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकºयांबाबत अनेक चांगले निर्णय घेतले असून, शेतकरी बळीराजा समृद्ध होणार असल्याचे भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.जव्हार, मोखाडा, विक्र मगड या तीन तालुक्यातील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शेतकºयांचे अनेक प्रश्न उपस्थित केले. यामध्ये ग्रामीण भागातील शेतकºयांना कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही. एकही शेतकरी कर्ज माफीपासून वंचित राहणार नाही. पत्रकारांनी यांनी कृषी मधून मिळणारे साहित्य आता शेतकरी खरेदी करा व बिल जोडून नंतर ५० टक्के सबिसडी घ्या तशेच विदर्भ ,मराठवाडा इकडे शेततळी आणि आपलं कडील शेततळे अनुदानात फरक कसा? मात्र याबाबत मला माहित नसून मंत्रयात माहिती घेऊन सांगतो असे अवधूत वाघ यांनी यावेळी बोलतांना सांगतीले.राज्य सरकारचे शेतकरी धोरण व योजनांची माहिती सामान्य जनते पर्यंत पोह्चवावी यासाठी जव्हार येथील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, पालघर जिल्हा अध्यक्ष व आमदार पास्कल धनारे, पालघर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली उपस्थित होते.भाजपा सरकार २०१४ ला राज्यात आणि केंद्रात सत्तेवर आले आहे. त्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असतांना या सरकारने अनेक प्रकल्प अपूर्ण ठेवले आहेत. शासकीय योजनेतील विविध क्षेत्रातील कामे न करता भ्रष्टाचार झाल्याचे अनेक प्रकार घडले होते. तसेच शेतकºयांना कर्जमाफी न करता पैसे बँकांना दिले होते. सहकार क्षेत्रात मक्तेदारी करून शेतकºयांना वाºयावर सोडले होते. तसेच काँग्रेसने राष्टÑवादीने त्यांच्या काळात तिजोरी रिकामी केली होती. परंतु फडणवीस सरकार आल्यापासून नियोजन करून चांगले कामे करायला सुरवात केली असल्याचे भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाVasai Virarवसई विरार