शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

ही लढाई आदिवासींच्या अस्मितेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 3:47 AM

जव्हारमध्ये झाली सभा : उद्धव उतरले रस्त्यावर, कल्याण-डहाणू-नाशिक रेल्वे साकारा

जव्हार : पालघर लोकसभा पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजप ने प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेने वनगा स्वर्गीय चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी, शिवसेना पक्ष प्रमुख ऊध्दव ठाकरे प्रचारासाठी, रस्त्यावर ऊतरले आहे. त्यांनी आज मोखाडा, जव्हार, विक्र मगड, वाडा आणि डहाणू तालुक्यातील मतदारांशी संपर्क थेट साधला.ही लढाई, भाजप बरोबर नसून, वनगा कुटुंब आणि आदिवासींच्या अस्मितेची असल्याचे सांगून , उध्दव ठाकरे यांनी आदिवासी मतदारांना शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.भाजपने स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, वनगा कुटुंबाला वाळीत टाकले. मात्र, राजेंद्र गावीत यांना दिड वर्षापासून विधानसभेची उमेदवारी देण्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात जाहीर केले. मात्र, चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, तीन महिने होऊनही, त्यांचे साधे सांत्वन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप ने केले नाही. त्यावेळी वनगांच्या कुटुंबीयांनी, मातोश्री वर येऊन शिवसेनेनेत प्रवेश केला. वनगांना खरी श्रध्दांजली, अर्पण करण्यासाठी श्रीनिवास यांना निवडून द्यावे, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी या दौऱ्यात केले आहे.तसेच दिवंगत चिंतामण वनगा यांनी डहाणू नाशिक रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्ने केले मात्र या भाजप सरकारने त्यांना साथ देण्याऐवजी अनावश्यक असे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, बडोदा हायवे, प्रकल्प सुरू करु न आदिवासीेंची जमीन उकळ्याचे काम चालविले आहे. ते आपल्याला हाणून पडायचे आहे आणि आपण धनुष्यबाणला मतदान करणार मात्र मतदान केल्यावर लाईट धनुष्यबाणचा जळतो की नाही ते पहिले बघा, आणि आता स्लीप सुद्धा निघणार ती ही पहा असे आवाहन त्यांनी केले.भाजप ने स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या कुटुंबाला न्याय देऊ शकले नाहीत, ते काय तुम्हाला न्याय देणार असा सवाल त्यांनी केला. भाजप ची पाया खालची वाळू सरकली आहे. म्हणूनच भाजपने महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ या प्रचारात उतरविले आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018