शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचे जीवनमान दर्जेदार व्हावे - पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:02 IST

दौऱ्याला सुरु वात : योजनांची झाडाझडती

पालघर : आदिवासी क्षेत्र आढावा समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी तब्बल पाच तास पालघर जिल्ह्यातील सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा आदिवासींशी संबंधित सर्व शासकीय योजना आणि धोरणांचा आढावा घेतला. जिल्हा शासकीय दौयाला मंगळवारपासून सुरूवात झाली. सकाळी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीनंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकी दरम्यान पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आदिवासींचे जीवनमान दर्जात्मक असायला हवे अशी अपेक्षा यावेळी पंडित यांनी व्यक्त केली. आपल्या जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी युवक आणि युवती या स्पर्धात्मक युगात टिकायला हवेत, चमकायला हवेत यासाठी आदिवासी आश्रमशाळा, शिक्षण व्यवस्था , स्पर्धापरीक्षा अभ्यास केंद्र यांचा विकास होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुपोषण निर्मूलनाबाबत पंडित यांनी आढावा घेतला. अंगणवाडीत होणाया पोषण आहार पुरवठ्याबाबत माहिती घेण्यात आली, अंगवाड्यांमध्ये कनेक्टव्हिटी समस्या असल्याने रिअल टाइम मॉनेटरिंग होत नसल्याने कुपोषणाची आकडेवारी, सॅम मॅम श्रेणीप्रमाणे तपशील वेळच्या वेळी येत नाही याबाबत दखल घेण्याच्या पंडित यांनी संबंधित अधिकायांना सूचना केल्या. इयत्तवाढीनंतर वर्ग खोल्यांची त्रुटी समोर आली. याबाबत आढावा घेऊन जिल्हा पातळीवर उपाय योजना करता येऊ शकतील ह्या बाबत अधिकायांना सुचना केल्या.आढावा बैठकच्पालघर जिल्हा मुख्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीत प्रत्येक विषयाचा, योजनेचा सविस्तर आढावा पंडित यांनी घेतला.च्वन हक्क अधिनियम , रोजगार हमी सारख्या योजना राबवताना येत असलेल्या अडचणी, धोरणात्मक त्रुटी पंडित यांनी बारकाईने समजून घेतल्या.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार