शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

वसई किल्ल्यातील ‘त्या’ बांधकामावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 11:15 PM

वसई तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला एकमेव ठेवा म्हणजे पुरातन वसईचा नरवीर रणवीर चिमाजी अप्पाचा किल्ला परंतु,या पुरातन ठेव्याची सध्या दुरवस्था झाली असून या भागात बेकायदेशीर बांधकामांनी बऱ्यापैकी आपले डोके वर काढले आहे.

वसई - वसई तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला एकमेव ठेवा म्हणजे पुरातन वसईचा नरवीर रणवीर चिमाजी अप्पाचा किल्ला परंतु,या पुरातन ठेव्याची सध्या दुरवस्था झाली असून या भागात बेकायदेशीर बांधकामांनी बऱ्यापैकी आपले डोके वर काढले आहे. दरम्यान या तक्र ारी ची दखल घेऊन आता येथील केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने कंबर कसली असून येथे अनिधकृत बांधकाम करणाऱ्यां विरोधात वसई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.वसईच्या किल्ल्याला दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी हौशी पर्यटक, ट्रेकर्स, इतिहासकार, जाणकार व किल्लेप्रेमी भेटी देत असतात.एका बाजूला असलेली वसई- नायगाव ची खाडी तर दुस-या बाजूला स्थानिक कोळी बांधवांची गावे त्यामुळे येथे पर्यटकांची सतत रेलचेल असते. मात्र या वसई किल्ल्यात सध्या अनिधकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे.एकूणच वसई किल्ल्याच्या संरिक्षत क्षेत्रा मधील तटबंदीच्या आत तीन व्यक्तींनी व किल्ल्याच्या तटबंदी बाहेर १०० मीटरच्या आत कस्टम कार्यालया जवळ अनिधकृत बांधकाम केले आहे. पुरातत्व विभागाने त्या विरोधात पोलिसांत सहा जणांवर गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये वर्षा डवले, सुनीता कदम, गुरु दत्त डवले, हेमा तुमडे, गडसन धोकडू आण िमोसेज इवा अशी आरोपींची नावे असून त्यांनी कस्टम कार्यालया जवळ तसेच किल्ल्याच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ आण िकिल्लाबंदर वसई येथे बांधकाम केल्याचे पुरातत्व विभागाने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्र ारीमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी प्राचीन स्मारक व पुरातत्वीय स्थळे तथा अवशेष नुसार गुन्हे नोंद केल्याचे पोलिस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी सांगितले.वसई किल्ल्यात झालेल्या अनिधकृत बांधकामांबद्दल वेळोवेळी पुरातत्व विभागाला कळविले असून त्याबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने या अनिधकृत बांधकाम करणाºयां विरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. तसेच किल्ल्यात इतर ठिकाणी झालेल्या अनिधकृत बांधकामांवर देखील कारवाई करण्यात यावी आणि ती देखील भुईसपाट करावी जेणेकरून किल्ल्याला लागलेले गालबोट नाहीसे, होईल अशी आम्हा इतिहास अभ्यासकांची मागणी राहिली आहे.-डॉ. श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFortगड