शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

तीन गावांत जलसंकट गडद; धरणाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 9:58 PM

देवळी तालुक्यातील नाचणगाव, पुलगाव व गुंजखेडा या तिन्ही गावांमध्ये पाणी संकट गडद होत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीचे पात्रही कोरडे पडल्यामुळे निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडा व पाणी साठविण्याची व्यवस्था करा, अशी मागणी या तिन्ही गावातील नागरिकांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : देवळी तालुक्यातील नाचणगाव, पुलगाव व गुंजखेडा या तिन्ही गावांमध्ये पाणी संकट गडद होत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीचे पात्रही कोरडे पडल्यामुळे निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडा व पाणी साठविण्याची व्यवस्था करा, अशी मागणी या तिन्ही गावातील नागरिकांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.नाचणगांव, पुलगांव व गुंजखेडा हे तिन्ही गावे वर्धा नदीच्या तिरावर वसलेले आहे. या तिन्ही गावांना याच नदीतून पाणी पुरवठा केल्या जातो.पण, सध्या नदीपात्र कोरडे असल्यामुळे तिन्ही गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. दिवसेंदिवस पाणी समस्या तीव्र होत असल्यामुळे निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी सोडावे तसेच ते पाणी साठविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी गावकºयांनी निवेदनातून केली आहे. तसेच या मागणीचे निवेदन आमदार रणजित कांबळे यांनाही देण्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना काँगसचे पुलगाव शहरअध्यक्ष रमेश सावरकर, गुजखेडाच्या सरपंच वहिदा शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद वंजारी, देवळी पंचायत समितीचे माजी सभापती मनोज वसू, नागचणगावचे माजी सरपंच शब्बीर पठाण, माजी नगरसेवक देवकांत सहारे, पंचायत समिती सदस्य अशोक इंगळे, नाचणगावचे उपसरपंच सुरेश देवतळे, देविदास आसोले व गुंजखेडाचे उपसरपंच चंद्रकांत कांबळे यांची उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईcollectorजिल्हाधिकारी