शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हळद काळी पडली तर केळांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 16:29 IST

गेल्या आठ दिवसापासून तीनचारदा झालेल्या वादळी पावसाने परिसरातील हळदीचे पीक काळे पडून तर केळी तुटून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देआर्वी तालुक्यातील वास्तव

पुरुषोत्तम नागपुरेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: गेल्या आठ दिवसापासून तीनचारदा झालेल्या वादळी पावसाने परिसरातील हळदीचे पीक काळे पडून तर केळी तुटून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आर्वी तालुक्यात गेल्या चोवीस तारखेपासून वादळी पावसासह अनेक गावात झालेल्या गारा पडल्या. या गारांनी संत्रा, हळद व केळी ही पिके संपविली आहेत. जो काही माल शेतात शिल्लक आहे त्याचा दर्जा निकृष्ट असल्याने तो माल कुणीही विकत घेत नाही. या प्रकारामुळे शेतकरी चिंतातूर झालाआहे. मजूर कामावर येण्यास तयार नाहीत, लाखो रुपयांचे नुकसान होऊन भरपाई कुठलीच नाही अशा दुहेरी कात्रीत शेतकरी वर्ग सापडला आहे.गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रात जबरदस्त वादळी पावसासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे संत्रा हळद व केळीसह अन्य पिक उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे संचारबंदी मुळे मजूर कामाला येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा माल संत्रा केळी व हळद शेतात अडकलेला आहे. अशा माल विकत घेण्याकरीता व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे अशा स्थितीत शासनाने झालेल्या नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्याला ताबडतोब नुकसान भरपाई द्यावीबाळा जगताप. शेतकरी व प्रहार सोशल फोरम आर्वी

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस