शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

सोयाबीनला हमीपेक्षा कमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : तालुक्यातील शेतकऱ्यांचा जवळपास ६० ते ७० टक्के माल निघाला आहे. शेतकरी आपला शेतमाल मार्केटमध्ये ...

ठळक मुद्देसरकारचा दावा खोटा : शेतकऱ्यांची आर्वी बाजार समितीत ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील शेतकऱ्यांचा जवळपास ६० ते ७० टक्के माल निघाला आहे. शेतकरी आपला शेतमाल मार्केटमध्ये विकायला जात असतांना शेतकऱ्यांना तुमचा माल ओला आहे. या सबबीखाली सोयाबीनचे हमी भावांपेक्षा कमी भाव देण्यात येत असल्याची शेतकºयाची ओरड आहे.पहिलेच पावसामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनला उतारा कमी मिळाला आहे. काही मालाची गुणवत्ता ही घसरल्यासारखी दिसत आहे. त्यामध्ये शेतकरी आपला माल मार्केटमध्ये विकण्याकरिता आणल्यानंतर तुमचा माल ओला आहे या सबबीखाली लुट होत आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. शेतकरी आपला माल पाण्यात न सापडता चांगला पध्दतीने निघावा याकरिता थ्रेशर मशीन वाल्याला दामदुप्पटीने पैसे देत आहे.असे असले तरी मार्केटमध्ये आल्यानंतर मात्र त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकºयांमध्ये कमालीचा रोष आहे.शेतकºयांकडून विकण्याकरिता आणलेली सोयाबीन १४ ते १५ टक्के ओले असल्यास ३२०० ते ३३०० रूपये भाव मिळत आहे. त्याचप्रमाणे १८ ते २० टक्के माल ओला असल्यास १९०० ते ३००० रूपये प्रतिकिंटल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकºयाच्या माल जरी कमी प्रमाणात ओलसर असला तरी तुमचा माल अधिक प्रमाणात ओला आहे. असे सांगून भाव कमी देत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे दररोज शेकडो पोते माल खरेदी केल्या जात आहे. १४ आॅक्टोंबरला सोयाबीन खरेदीचा शुभारंभ झाला असून आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीने ३००० पोते सोयाबीन खरेदी केली.दिवाळीमुळे बाजारसमितीत आवक वाढलीदिवाळी सण तोंडावर आलेला असल्याने अनेक शेतकरी सोयाबीन निघताच थेट शेतातून कृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेऊन येत आहे. त्यामुळे आर्वी, हिंगणघाट, देवळी, सेलू या बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. बाजारपेठेत सध्या सोयाबीनला ३४०० रूपयांवर भाव दिला जात आहे. मोठ्या शेतकऱ्यांनी अजूनही शेतमाल विक्रीसाठी आणलेला नाही ते भाववाढीची प्रतीक्षा करीत आहेत.हमी भावापेक्षा सोयाबीनचे भाव कमी मिळत आहे. माल थोडा ओलसर असल्यामुळे प्रमाणापेक्षा अधिकच कमी भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.- गजानन राजेंद्र सावरकर, लाडेगावलहान शेतकºयाला दिवाळी सणासाठी पैसे लागणार आहे.त्यामुळे त्यांना सोयाबीन विकावे लागते. सोयाबीनला सध्या कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांवर अन्याय होत आहे.- नितीन इरखडे, शेतकरी राजापूर

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड