शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

दारुबंदीकरिता वर्ध्यात करणार आक्रोश सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 2:05 PM

वर्ध्यात दारुमुक्ती आंदोलन समितीने नुकताच झालेल्या बैठकीत आमदार व खासदार यांच्या घरी धडक देऊन आक्रोश सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देदारुमुक्ती आंदोलन समितीचा निर्णयआमदार, खासदारांच्या घरी धडकणार

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भूदानाचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्यामुळे वर्धा जिल्ह्याला दारुबंदी जिल्हा म्हणून ओळख मिळाली. पण, ४६ वर्षांनंतरही दारुबंदी करण्यात लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे दारुमुक्ती आंदोलन समितीने नुकताच झालेल्या बैठकीत आमदार व खासदार यांच्या घरी धडक देऊन आक्रोश सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे.दारुबंदी जिल्ह्यात दिवसेंदिवस दारुविक्रीचे व पिणाऱ्यांचे प्रमाण वाढतच असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारुची आयात होते. मद्यपींना व्यसनापासून मुक्त केल्याशिवाय कोणतेही अधिकारी दारुबंदी करु शकणार नाही. त्यामुळे दारुमुक्ती आंदोलन समितीने प्रत्येक तालुक्यात १० व्यसनमुक्ती केंद्र काढण्याची मागणी पुवीर्पासून केली आहे. त्यासंदर्भात आजी-माजी पालकमंत्री व शासनालाही निवेदन दिले आहे. पण, लोकप्रतिनिधींनीच याचा गांभीयार्ने विचार केला नसल्याने मागणी मागे पडली आहे. आता जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी व्यसनमुक्ती केंद्रासाठी प्रयत्न करावे, याकरिता त्यांच्या निवासस्थानी विधवा, दारुग्रस्त महिलानी आक्रोश सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यसनमुक्ती केंद्र सुरु न केल्यास लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघातील विधवा, दारुग्रस्त महिलांना खावटी द्यावी. मद्यपींना दारु पिण्याकरिता दारुभत्ता द्यावा तसेच जबाबदार अधिकाऱ्यांकडून भरपाईची करण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला दारुमुक्ती आंदोलन समितीचे प्रमुख भाई रजनिकांत, संगीता बढे, गीता कुमरे, पुष्पा झाडे, बेबी मडावी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :liquor banदारूबंदी