शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

शेतकऱ्याच्या भूसंपादित जमिनींचा विक्री व्यवहार रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 10:21 PM

शेतकऱ्यांच्या भूसंपादीत जमिनींचा विक्री व्यवहार रखडला असून ही समस्या तातडीने निकाली काढावी, अशी मागणी जि.प.चे माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

ठळक मुद्दे५ जून पूर्वी निर्णय घ्या ; अन्यथा आंदोलनाचा भेंडे यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या भूसंपादीत जमिनींचा विक्री व्यवहार रखडला असून ही समस्या तातडीने निकाली काढावी, अशी मागणी जि.प.चे माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.जिल्ह्यातील विविध प्रकल्पात शेतकºयांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात येत आहे. त्याअंतर्गत वायगाव (नि.) येथील शेतकरी लघुकालवा ६, ८ साठी शासनाने जमिनीचे अधिग्रहण केले आहे. परंतु, गेल्या ६ महिन्यांपासून सदर शेतकºयाच्या जमिनीची विक्री प्रलंबीत आहे. येत्या ५ जूनपर्यंत या भूसंपादीत जमिनीच्या विक्री न केल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा जि.प.चे माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी दिला आहे. या प्रश्नासंदर्भात बुधवारी भेंडे यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. कोरडवाहू शेती नसतानाही चुकीचे मुल्यांकन केले गेले. ते दुरुस्त करून शेतीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सदर जमिनीच्या विक्री कराव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात ग्रा.पं. सदस्य प्रफुल्ल मोते, विजय वाटमोडे, मधु तलमले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकºयांचा समावेश होता.

टॅग्स :Farmerशेतकरी