विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांच्या उपस्थितीत स्वतंत्र विदर्भाकरिता रक्ताने सह्या करून पत्र पाठविण्याचे अभियान सोमवारी वर्धेतून सुरू करण्यात आले. ...
गावे पाणीदार करण्यासाठी आर्वी तालुक्यातील ५२ गावांना संधी मिळाली. ८ एप्रिलपासून सुरू झालेल्या वॉटर कप स्पर्धेत राबणारे हात दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. ...
केंद्र शासनाच्या धोरणानुसार महिला सशक्तीकरण कार्यक्रमाला बळ देण्याकरिता केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालय, भारत सरकार तर्फे सखी केंद्र स्थापन करण्याची लोकप्रिय योजना आखण्यात आली. ...