वर्धा : विदर्भाची प्रतिपंढरी असलेल्या तीर्थक्षेत्रातील संत केजाजी महाराज यांच्या नावाने आषाढी एकादशीला आळंदी ते पंढरपूर जाणा-या पायदळ दिंडीचा तपपूर्ती सोहळा आळंदीत होणार असून याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. ...
विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मंगळवारी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भूमिपुत्र संघर्ष वाहिनीच्या नेतृत्त्वात शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. ...
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने सर्वच क्षेत्रात भरीव प्रगती केली असून मूलभूत सोयी सुलभता, दळणवळाकरिता रस्ते, कृषी व ओद्योगिक क्षेत्रात राज्य आघाडीवर असल्याचा अहवाल निती आयोगाने दिला आहे. ...