मनमर्जी काम चालणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गवंडी येथील शाळेतील मुख्याध्यापक पा. ला. राठोड यांना जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना मुंडे यांनी निलंबित केले आहे. ...
वर्धा - शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांशीच द्रोह केला असून, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ...
ज्या वयात कागदाची विमाने उडवायची, आकाशातील विमानाकडे टक लावून पाहायचे त्याच बालवयात जिल्ह्यातील जि.प. च्या शाळेतील चिमुकले चक्क विमानवारीने दिल्ली दर्शनासाठी व राष्ट्रपती भवनाला भेट देण्यास निघालेत. हे स्वप्न नाही तर वास्तव आहे. ...
राज्याचे मुख्यमंत्री आपण स्वत: शेतकरी असल्याचे सांगतात. शेती व शेतीशी संबंधीत गोष्टी माहिती असल्याचे सांगतात. दादा आपण एकदा परवानगी द्या, राज्याच्या मुख्यमंत्र्याना वर्षा बंगल्यावर गाईचे दूध काढायला लावतो, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धन ...
कृषी क्षेत्राकरिता वेळी-अवेळी होत असलेले भारनियमन आणि कृषी पंपाच्या थकबाकीदरांना होत असलेला त्रास कमी करण्याच्या मागणीकरिता शेतकरी संटनेच्यावतीने मंगळवारी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या बोरगाव (मेघे) येथील कार्यालयावर धडक दिली. ...
‘आई’ या दोन अक्षरांमध्ये दडलेले संगीत आणि ओलावा अनुभवण्याची संधी स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात सादर झालेल्या ‘आभाळमाया’ या आईवर आधारित मराठी व हिंदी गीतांच्या कार्यक्रमाने वर्धेकरांना दिली. ...