येथील नगरपंचायतीच्या कार्यालयाजवळ असलेल्या नाल्याच्या पुलावर सरंक्षण भिंत नसल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी संबंधितांनी सदर नाल्यावरील पुलावर संरक्षण भिंत तयार करावी, अशी मागणी ग्रा ...
परिसरातील शेतासाठी सामूहिक रस्ता असलेल्या शिवपांदणीच्या मधोमध तारांचे कुंपण घालून रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने हे बांधकाम केले जात आहे. ...
मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजनेत असलेल्या या गावात ग्रा.पं.च्या वेळकाढू धोरणामुळे दूषित पाणी पुरवठा होत आहे. काही भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना ऐन हिवाळ्यात पाण्याकरिता भटकावे लागत आहे. ...
शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. या कर्जमाफीच्या घोषणेदरम्यान जिल्ह्यात उडालेल्या गोंधळानंतर तीन याद्या जाहीर झाल्या. ...
ग्रामीण भागाचा विकास व्हावा, त्यांची शहरांशी नाळ जुळली जावी म्हणून अनेक योजनांतून रस्त्यांची निर्मिती करण्यात येते; पण त्या रस्त्यांची देखभाल, दुरूस्ती व्यवस्थित केली जात नाही. परिणामी, सदर रस्ते झुडपांच्या विळख्यात सापडून अपघाताचे कारण ठरतात. ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नगर पालिकेत २२६ रोजंदारी कर्मचारी जे १९८२ पासून सेवेत आहेत त्यांना सेवेत कायम करण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालून त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडून निकाली काढू असे आश्वासन वर्धा जिल्हा नगर पालि ...
शहरात भूमिगत केबल टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे करीत असताना खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाहीत. परिणामी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय नालीचे खोदकाम करीत असताना पाईपलाईनकडे दुर्लक्ष केले जात आहे. ...
अवयव दानाबाबत शासनाच्यावतीने पंधरवडा घेवून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. असे असताना अनेकांत याबाबत काही गैरसमज आहेत. सध्याच्या विज्ञान युगात हे गैरसमज दूर व्हावेत व अवयव दानाकडे नागरिकांचा कल वाढावा या हेतूला.... ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलविण्याचा निर्णय होताच त्यावर शनिवारपासून अंमल करण्यात येत आहे. वर्धेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नवा गणवेश देण्यात आला. ...
निम्न वर्धा प्रकल्प कालव्याच्या पुलाचे बांधकाम सालोड-पडेगावच्या मुख्य रस्त्यावर करण्यात येत आहे. सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याची ओरड सालोड पडेगाव येथील नागरिकांची आहे. ...