सर्वात जास्त लोकसंख्या असलेली परिसरातील ग्रा.पं. अशी या गावाची ओळख. पुलगाव नगर परिषदेची हद्द या गावाला लागून असून गावातील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर हे परिसरातील नागरिकांसह जिल्ह्याबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे शिवरात्रीला व श्रावण महिन्य ...
‘आई-बाबा म्हणतात शिक्षण शिका आणि सरकार म्हणते भजी विका’ हा प्रकार बेरोजगारांची थट्टा करणारा असल्याचा आरोप करीत सोमवारी विविध मागण्यांसाठी बेरोजगार तरु ण-तरु णींचा मूकमोर्चा जिल्हाकचेरीवर धडकला. ...
माणिकवाडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला घाणीचा विळखा पडला आहे. घाणीत असलेल्या टाकीतून पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यता आले आहे. ...
शासनाचा सहभाग प्रत्येक कामात राहतो. मात्र लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकसहभागातून आष्टी तालुक्यातील पांदण रस्ते होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ...
शहरी भागात पाणी पुरवठ्याची पुरेपूर व्यवस्था असताना दयालनगर येथील नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. त्यांना तहान भागविण्याकरिता पाण्याच्या कॅन विकत आणून आपली तहान भागवावी लागत आहे. ...
शिक्षणाने सर्वांगीण विकास होतो. विद्येची नवीन दालने आज खुली असून ज्ञानात भर पडत आहे. ज्ञानाला मर्यादा नाही. तंत्रज्ञानाच्या क्रांतीने जग मुठीत सामावले आहे. ...