सजीव सृष्टीतील प्राणीमात्रांचे काय, मानवाचे वाढते अतिक्रमण निसर्गासाठी मारक ठरत आहेत. वाढत्या सिमेंटीकरणाने पक्षी अधिवास मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे. परिणामी नागरी वसाहतीत राहणाऱ्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. ...
भारतीय निर्माण संस्था नागपूर केंद्र व बिरला गु्रप तर्फे आंजी(मो.) येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उत्कृष्ठ निर्माण कार्य केल्याबद्दल विदर्भ स्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
ग्रामीण भागातील महिलांना चुल आणि मुल सांभाळता, सांभाळता अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. चुलीत जळणार सरपण व त्यामुळे होणारा धूर यामुळे ग्रामीण भागातील महिलांना श्वसनक्रिया, अस्थमा, नेत्ररोग यासारख्या आजारांचा सामना करावा लागत. ...
जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील अभियंत्यांनी सोमवारपासून द्वि-दिवसीय सामुहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून सोमवारी येथील जि. प. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
नेरीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जिद्द, चिकाटी व प्रशासनाच्या कार्यकुशलतेमुळे आणि शासनावर ठेवलेला विश्वास तसेच इच्छाशक्तीमुळे आज १२ वर्षापासून प्रलंबित असलेला जमिनीच प्रश्न मार्गी लागला आहे. ...
शालेय जीवनात आपले भावी भविष्य उज्वल होण्यास आपली पुस्तके आणि शालेय वाचनालय महत्त्वाची भूमिका बजावतात. डॉ. बाबासाहेबांनी असंख्य पुस्तकांचे वाचन करून ज्ञानार्जन केले. ...
पाणी बचत ही काळाची गरज आहे. भावी पिढीला समृद्ध करण्यास्तव आजपासून पाणी बचतीचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ...