कारंजा तालुक्यातील नांदोरा आणि लिंगा (मांडवी) या गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदानाला सुरूवात केली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गावाच्या वन तलावाची पाहणी करून ग्रामस्थांसोबत श ...
येथील दवाखान्याच्या इमारतीला लोकार्पण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी तडे गेलेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच सेलू पं.स.च्या उपसभापती सुनीता अडसड यांनी बांधकामाची पाहणी केली. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम पाहून त्यांना धक्काच बसला. ...
शासनाच्या हमी भाव योजनेंतर्गत दि. विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटींग लि. वर्धा यांचे सब एजन्ट म्हणून सिंदी सहकारी शेतकरी विक्री समिती मर्यादित ही संस्था सिंदी रेल्वे येथे चणा खरेदीचे काम करीत आहे. ...
भारतीय संविधान हा आपल्या देशाचा प्राण आहे. या संविधानामुळे भारताची एकात्मता व अखंडता टिकून आहे. सर्व भारतीयांना मानवी हक्क व समान सधी संविधानामुळे प्राप्त झाली आहे; पण काही सांप्रदायिक व विघातक शक्ती समाताधिष्ठीत समाज निर्मितीमुळे आदर्श रूप असलेले भा ...
धुनिवाले चौक ते धंतोली चौक बॅचलर रोडच्या चौपदरीकरणासह सिमेंटीकरण व सौदर्यींकरण कामात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करीत नागरिकांसह स्वत: आंदोलन करू, असा इशारा आ.डॉ. पंकज भोयर यांनी दिला. ...
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांत बाल लैंगिक शोषण समस्येबाबत जागरुकता निर्माण व्हावी, ते रोखता यावे म्हणून आगामी शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना सुरक्षेसाठी संवेदनशील करावे, अशा सूचना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान व प्रशिक्षण केंद्रान ...
येथील सेलू तालुक्यातील आकोली येथे आयुर्वेदिक दवाखान्याच्या इमारत भ्रष्टाचाराची माहिती लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, सेलू पसच्या उपसभापती सुनीता अडसड यांनी गुरुवारी या इमारतीची पाहणी केली तेव्हा त्या निकृष्ट दर्जा पाहून अवाक झाल्या. ...
गतवर्षी महाराष्ट्रात झालेला शेतकरी संप आता देशव्यापी करण्याचा निर्णय बुधवारी सेवाग्राम येथे झालेल्या राष्ट्रीय किसान महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
महाकारूणीक तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याणाचा धम्म आहे. आज बदलत्या परिस्थितीमध्ये जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. बौद्ध धम्मातच जगाचे कल्याण आहे, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (मुंबई) यांनी रमाबाई सार्वजनिक वा ...
‘जुने ते सोने’ असे म्हटल्या जात असले तरी जुन्या साहित्याकडे विविध शासकीय कार्यालयांमधील कार्यालय प्रमुखांकडून दुर्लक्षच करण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यांच्या या दुर्लक्षित धोरणामुळे सध्या विविध शासकीय कार्यालयातील लाखोंची मालमत्ता असलेली चारचाकी ...