दीडशे वर्षांपूर्वीच्या शेतकऱ्याच्या शिवारी रस्त्यावर वनविभागाने आपला मालकी हक्क दाखवित तो रस्ता बंद केला. तेथे सध्या रोपटे लावली जात असून शेतकºयांसह ग्रामस्थांमध्ये यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांबाबत रोष निर्माण झाला आहे. संतप्त ग्रामस्थांनी थेट सदर ...
जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ येथे दारूबंदी असताना सर्रास दारू विक्री सुरू आहे. दारू विक्रेता शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाजवळील परिसरात दारू विकतो त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्र्थी परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिग ...
मोहता मिल अॅन्ड व्हिवींग अॅन्ड स्पिनींग मिल मधील कामगारांच्या प्रश्नासंदर्भात संयुक्त बैठक बोलावून कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी अप्पर आयुक्त नागपूर यांच्याकडे माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली आहे. ...
शहरापासून अवघ्या ३५ कि़मी. अंतरावर असलेल्या नटाळा गावातील विद्यार्थ्यांना नियमित शाळेत, कॉलेज मध्ये जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागत होता. गावात बस येत नसल्यामुळे शहरासोबत संपर्क नसल्या सारखा होता गावातील विद्यार्थ्यांना पायी किंवा मिळेल त्या साधनान ...
ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पेट्रोल पंप ते सनशाईन शाळा मार्गावर संपूर्ण चिखल झाल्याने, खड्डे पडले रहिवाश्यासह विद्यार्थ्यांना येणे जाणे कठीण झाले आहे. डांबरी मार्ग चिखलात हरविल्याने नागरिक संतप्त आहेत. ...
केंद्र सरकार रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याकरिता कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. वर्धा रेल्वे स्थानकावर वाय-फाय व पुरुष व महिला प्रसाधन गृहाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी पार पडला यावेळी ते बोलत होते. ...
एका स्वमर्जीतील इसमाच्या घरात झाडाचे वाळलेली पाने वाऱ्याने उडून कचरा होतो या क्षुल्लक कारणासाठी पंचवीस-तीस वर्षापूर्वी लावलेल्या वृक्षांना बुडापासून विनापरवानगी तोडण्याचे काम धानोली(मेघे) गावच्या सरपंचाने केल्याचा प्रकार... ...
सुगंधित तंबाखू, स्वीट सुपारी, पान मसाला आदी अन्नपदार्थांची विक्री, निर्मिती, वितरण, साठवणूक याकरीता २०१२ पासून प्रतिबंधीत केलेले आहे. खर्रा व तत्सम अन्नपदार्थांचा विक्रीकरिता साठा केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन वर्धाच्या चमुने अचानक धाड टाकून ........ ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्वसामान्य गरीब मानसांना वितरीत होणारे धान्य रेशन कार्डातील व प्रक्रियेतील त्रुटींमुळे मिळत नाही. या त्रुटी दूर करून गरीब नागरिकांना धान्य वितरण सुकर करावे, अशी मागणी जनवादी महिला संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण ...