जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा बसस्थानकात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. बसस्थानक परिसर नेहमीच स्वच्छ रहावा यासाठी रापमने खासगी कंपनी नियुक्त केली असली तरी वर्धा बस स्थानकात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. ...
नजीकच्या शेडगाव आजदा (पाटी) मार्गावरील अशोक पटेल यांच्या डेरीफार्ममध्ये कामानिमित्त गेलेले दहा मजुर वणा नदीच्या पुरामुळे डेरीफार्ममध्ये अडकले होते. त्यांना रेस्क्यू चमुने मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाअंती सुखरुप बाहेर काढले आहे. ...
महावितरणच्या प्रत्येक डिसीवर कामाचा व्याप लक्षात घेता कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त पाच ‘आऊट सोर्सींग’ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे कामगार महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नेहमीच मोठे सहकार्य करीत असले तरी.... ...
सेवाग्राम येथील बापू कुटीत गांधी विचारांची माहिती जाणून घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येतात; पण तेथील रेल्वे स्थानकावर सध्या रेल्वे विभागाच्या नियमांना फाटा देत खाद्यपदार्थ्यांची विक्री होत आहे. ...
व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी लगतच्या गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले करतात. यामध्ये अनेकदा जनावरांचा मृत्यू होतो. अशावेळी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात येईल. ...
कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा जपत आपले कर्तव्य बजावतांना अनेक बाबींना सामोरे जावे लागते. असे असले तरी जो सदर बाबी पाळतो त्याचा एक दिवस सन्मान होत असतोच, असे विचार माजी आमदार आणि यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख यांनी व्यक्त क ...
नंदपूर गाव वणा नदी आणि विदर्भ नाल्याने वेढले आहे. नदी आणि नाल्याचे पाणी वाढतीवर असल्याने पुराचा धोका वाढला आहे. अशी माहिती नंदपूरचे माजी ग्रा.पं.सदस्य आणि समुद्रपूर तालुका भाजप उपाध्यक्ष महेश हिवंज यांनी दिली. ...
राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मातृयोजना आहे. १४ ईस्पितळे व ६१ दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे. राज्यात सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या १८ जिल्ह्यांमध्ये ही योजना ...
गुरूवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारीही आपला जोर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे तसेच वर्धा जिल्ह्या शेजारील नागपूर येथे मुसळधार पाऊस..... ...