शेतीमालाचे किमान शेतीभाव ठरविण्याची पद्धत हीच शेतकरी आत्महत्येला कारणीभूत ंआहे असा आरोप एकच मिशन शेतकरी आरक्षणचे संस्थापक शैलेश अग्रवाल यांनी केला. येथील गौतीर्थ प्रकल्पाचे सभागृहात व पिपरी येथे एकच मिशन शेतकरी आरक्षणच्या किसान चौपाल कार्यक्रमात ते श ...
आयुष्याची दोरी जर घट्ट बांधलेली असली तर कोणतेही संकट येवो कोणीतरी देवदूत संकटमोचक बनून येतो व पुन्हा नव्याने प्राण फुंकून जातो असाच अनुभव येथे आला.येथील नेताजी वार्डातील टीकाराम मुळे (४२) हा शेतकरी पुराच्या पाण्यात अडकला होता. ...
पुलगाव शहरामधील मागील दोन वर्षांपासून आर्वी नाका पुलगाव रोडवरील पुलाचे बांधकाम सुरू झाले होते. काही कारणास्तव हे बांधकाम बंद झाले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले ...
राज्यात जलसंधारण विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध कामे ठिकठिकाणी होत आहेत. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. ...
खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकेबंदी करून वाहनात कोंबुन कत्तलीसाठी घेवून जाणाºया नऊ जनावरे ताब्यात घेतली. सदर जनावरांमध्ये सहा गाय तर तीन गोºह्यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरलेला मालवाहू वाहन जप्त केल ...
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका समुद्रपूर तालुक्याला बसल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती निवारण कक्षाने घेतली आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यातील एकूण १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले तरी ...
केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सामान्यांचे राहिले नाही. जनतेचा सरकारवर विश्वास उरलेला नाही. लोकशाहीत पारदर्शकता असणे अपेक्षीत आहे; पण कुठेही तसे दिसत नाही. ...
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा बसस्थानकात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. बसस्थानक परिसर नेहमीच स्वच्छ रहावा यासाठी रापमने खासगी कंपनी नियुक्त केली असली तरी वर्धा बस स्थानकात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. ...
नजीकच्या शेडगाव आजदा (पाटी) मार्गावरील अशोक पटेल यांच्या डेरीफार्ममध्ये कामानिमित्त गेलेले दहा मजुर वणा नदीच्या पुरामुळे डेरीफार्ममध्ये अडकले होते. त्यांना रेस्क्यू चमुने मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाअंती सुखरुप बाहेर काढले आहे. ...
महावितरणच्या प्रत्येक डिसीवर कामाचा व्याप लक्षात घेता कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त पाच ‘आऊट सोर्सींग’ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे कामगार महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नेहमीच मोठे सहकार्य करीत असले तरी.... ...