सालगड्यासोबत झालेल्या भांडणादरम्यान मध्यस्थी करण्यात आली. त्याचा वचपा काढण्यासाठी काही तरुणांनी थेट शेतकऱ्यावर चाकू हल्ला करून त्याची हत्या केली. यात आरंभा येथील शेतकरी समीर देवतळे याचा मृत्यू झाला. ...
पावसाळ्यात विदर्भात अनेक शहरात व गावात विक्रीसाठी येणारी जांभुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी जांभळाचे सेवन करायलाच हवे. ...
राजकारणासह शिक्षणातही जातींचा शिरकाव झाला आहे. जातीव्यवस्था नष्ट करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्याकरिता आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जातीअंताचा लढा वर्गीय लढ्यासोबत लढला गेला पाहिजे. ...
सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी जिल्ह्यात कार्य करणाऱ्या पाटबंधारे विभागाला सध्या अल्प मनुष्यबळामुळे घरघर लागली आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल २३४ पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अधिकच्या कामाचा भार पडत आहे. ...
वर्धा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गोजी ते येरणगाव या रस्त्यावर पूल खचलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे यामार्गावरून रहदारी बंद झाली आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य उज्वला पांडूरंग देशमुख यांनी कार्यकारी अभि ...
येथील महिला तहसीलदार बाळू भागवत यांनी अंदोरी येथील प्रशांत चौधरी या शेतकऱ्याच्या श्रीमुखात लगावली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुरूवारी आरोपी महिला तहसीलदारांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्या ...
महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकून स्थानिक सावंग रेस्टॉरेंट मध्ये सुरू असल्याचे वीज चोरीचा प्रकार उजेडात आणला. सदर पथकातील अधिकाऱ्यांनी या रेस्टॉरेंट मालकाला विद्युत चोरी केल्या प्रकरणी ५२ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
जिल्हा मोटर मालक संघटनेच्या नेतृत्त्वात शुक्रवारी शहराशेजारच्या पिपरी (मेघे) भागातील जुनापाणी चौरस्ता, वर्धा-नागपूर मार्गावरील दत्तपूर चौरस्ता व वर्धा-यवतमाळ मार्गावरील सावंगी टि-पॉर्इंट भागात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त् ...
स्थानिक न.प.ने दिलेल्या लेखी सुचनांकडे पाठ केल्याने शुक्रवारी न.प.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेवून शहरातील सुमारे १२ धार्मिक स्थळ जमिनदोस्त केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरूच होती. ...
पंजाब नॅशनल बँकेत पीककर्जाची मागणी करण्यासाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याला देवळीच्या प्रभारी तहसीलदार बाळू भागवत यांनी थेट मारहाण केली. ही घटना अंदोरी येथील बँकेत घडली. ...