देशात सगळीकडे आरक्षणावरून रणकंदन सुरू आहे, त्यातच मागील दोन वर्षांपासून असलेली शेतकरी आरक्षणाची मागणी आता थेट देशाच्या पंतप्रधानांकडे पोहचविण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात १,२८१ अंगणवाडी आहे. मिनी अंगडवाड्यांची संख्या १७६ घरात आहे. त्यापैकी १,१७२ अंगणवाडींना स्वतंत्र इमारत असली तरी चक्क १०९ अंगणवाड्यांमध्ये शौचालयच नसल्याचे सांगण्यात आले. ...
गर्दीचा फायदा घेत नागरिकांजवळील मौल्यवान साहित्यासह रोख लंपास करणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या टोळीत एकूण पाच सदस्य असून त्यात चार महिलांचा समावेश आहे. ...
पोलीस म्हटले की कठोर मनाचेच असे बोलले जाते. परंतु, त्यांच्यातही दया कायम असल्याचे चित्र सेलूकरांना बघावयास मिळाले. अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वासरावर पोलीस दादांनी सामाजिक बांधिलकी जोपासत प्रथमोपचार करून जणू त्याला त्याच्या दु:खाच्या प्रसंग ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी)त आरक्षण देत त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा आशयाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन उपजिल्हाधिकारी कदम यांनी स्विकारले.महाराष्ट्रातील धन ...
१५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पावसाअभावी सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्यांची दाट शक्यता असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ...
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात आता राज्यशासनाच्या अन्न औषध प्रशासनाने खर्रा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. काही ठिकाणी लाखाच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)ची तालुक्याची सभा आर्वी येथे घेण्यात आली. या सभेदरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाचा अंगणवाडी केंद्रात २५ मुले असावी अन्यथा अंगणवाडी केंद्र बंद करण्याच्या निर्णयाच्या आदेशाची होळी करून आपला न ...
शेडगाव येथील बाळकृष्ण काळे यांच्या आजदा शिवारातील शेतातील दोन एकरातील ऊस पीक रानडुक्करांनी नष्ट केले आहे. सदर शेतकऱ्यांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. काळे यांनी जानेवारी महिन्यांत ऊसाची लागवड केली होती. ...