वर्धा-नांदेड या नवीन रेल्वे मार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण २६ गावात तर वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी नऊ गावांपैकी तीन गावात भुसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. वर्धा-बल्लारशाह या तिसºया रेल्वे मार्गासाठी उर्वरित सहा गावांमध्ये झटपट भूसंपा ...
नजिकच्या भूगाव येथील अनुसयाबाई मेघे कृषी महाविद्यालयात सोमवारी अकोला येथील डॉ. पंजाबराव विद्यापीठ अकोला येथील काही अधिकाऱ्यांनी येत या महाविद्यालयावर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. आपण इतर महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे सांगत त्याबाबत दबाव आ ...
कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेला आरोग्य विभाग डेंग्यू या किटकजन्य आजाराला वेळीच आळा घालण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत केळापूर येथील संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी योग्य कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांना त्यांच्याच दाल ...
भरधाव जीपने कारला धडक दिली. यात दोन जण ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात येथील राष्ट्रीय महामार्गावर शेडगाव चौरस्ता परिसरात सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास झाला. ...
केरळमध्ये नुकत्याच आलेल्या पूरामुळे झालेल्या प्रचंड विनाशाचा विचार करून सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्यावतीने पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागात मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सेवाग्राम मेडीकल कॉलेजच्या डॉ. प्रिय ...
शेतमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची कैद व पन्नास हजार रुपये दंड करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांसाठी जीवघेणा आहे. हा निर्णय राज्यशासनाने तात्काळ मागे घेवून व्यापाऱ्यांना दिलासा द् ...
वर्धा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत शंभर टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना द्यावयाचे साहित्याचे तब्बल आठ वर्षानंतर वितरण रातोरात पंचायत समिती अंतर्गत वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले. याप्रकरणात पंचायत राज समितीच्या सुचनेनंतर ...
स्व. महादेव ठाकरे यांच्या कार्याची जाणीव नव्या पिढीत ठेवण्यासाठी आंतरिक बळ देण्याची गरज आहे. पुतळ्याची व ठाकरे मार्केटची दुरावस्था बघता तातडीने याचा पाठपुरावा करून पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन महाकाली शिक्षण स ...
येथील भाजपाचे स्वीकृत नगरसेवक दादा उर्फ दिनेश सुधाकर देशकरी यांच्या घरासमोर उभी असलेली वाहने अज्ञात व्यक्तीने पेटविली. ही घटना स्थानिक संत तुकडोजी वॉर्डात मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ...
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मोठा दिलासा दिला आहे. सन २०१८-१९ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये १२७ गावांसाठी १२० पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहे. ...