तालुक्यात दहेगांव (स्टेशन) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका मंदा बढीये यांनी मुख्याध्यापिकेच्या अंगावर धावत जाऊन मारहाण केली. तसेच त्यांचे शाळेत गैरवर्तन राहत असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होत आहे. ...
हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी असलेली पाटबंधारे विभागाची वेधशाळा गेल्या सहा वर्षांपासून बंदिस्त असल्यामुळे शेवटचे वेध लागल्याची स्थिती दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेधशाळा नियमित सुरू करण्याची मागणी केली आहे. ...
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या दलालांच्या मनमर्जीने कळस गाठला आहे. नुकतीच तेथील एका कर्मचाऱ्यांला मारहाण करण्यापर्यंतचीही मजल दलालांची पोहोचल्याने सदर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या सुवर्ण जयंती वर्षारंभमहोत्सवात येथे उभारण्यात आलेल्या नव्या सभागृहासमोर जगातील सर्वात मोठा चरखा लोकांना पाहायला मिळणार आहे. ...
नजिकच्या जामणी शिवारातून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. या कालव्याच्या बाजुने पांदण रस्ता असून रस्त्याचे पाणी काढण्याकरिता पाईप टाकण्यात आले आहे. परंतू हे पाईप कालव्यातील मातीमुळे बुजल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य शासनाने अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेतल्या. पण, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तुकडे पडलेले आहे. कायद्यातील तरतुदी प्रमाणे जमिनींच्या त्या तुकड्यांचाही मोबदला द्यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्य ...
देवळी येथील तहसील कार्यालयात मंगळवारी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात संतप्त गॅस सिलिंडर धारकांनी घरपोच गॅस सिलिंडर देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. ...
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय शिक्षकांसाठी अन्याय कारक असून तो तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्त्वात काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला. ...
वर्धा-नागपूर मार्गावर कान्हापुर गोंदापुर नजिकच्या वळणावर ट्रेलर व टिप्परची समोरासमोर धडक झाली. यात ट्रेलरचा चालक रोहिदास रामभाऊ मारक (२५) रा. सातेगाव ता. शेगाव याचा जागीच मृत्यू झाला. तर टिप्परचा चालक विजय श्रीलालमन रज्जाक हा गंभीर जखमी झाला. ...
दमदार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा असताना बारशीचा दिवस असलेल्या शुक्रवार २१ सप्टेंबरला जिल्ह्यात पाऊस बरसला. दुपारी १२ नंतर रात्री उशीरापर्यंत पावसाचा कमी-अधिक जोर त्या दिवशी जिल्ह्यात कायम होता. ...