राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जिल्ह्यात सध्या किरकोळ प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ज्या शेतामध्ये बोंड आकाराने वाढत आहे. त्या बोंडामध्ये अळी आहे किंवा नाही हे प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याने तपासून बोंडअळीच्या नियंत्रणासाठी चार किटकनाशकांचा वापर आॅक्टोंबर ...
सोन्याच्या आकर्षक वस्तू देण्याची बतावणी करुन; वस्तू खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीला लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली असून दोघांना अटक केली आहे. संजय उर्फ बाळू महादेव जाधव (३६), अनिल साधुसिंग राठोड (३२) दोघेही रा. ...
मागील चार दिवसांपासून गौळ, कोळोणा (चोरे) व टाकळी (खोडे) या गावात जाणारी बस नेमकी शाळा सुटण्याच्या वेळेवर नादुरुस्त होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे गुरुवारी चवथ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटला. ...
स्थानिक रामनगर येथील श्री महावीर दिगंबर जैन मंदीर येथे शुक्रवार 14 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या दशलक्षण महापर्वाचा समारोप गुरुवार 27 सेप्टेंबरला रथोत्सवाने झाला. ...
सेवाग्राम आश्रम परिसरात अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेण्याबाबत येथील जागेची पाहाणी करण्यात आली असली तरी, आश्रम परिसरात राजकीय कार्यक्रमांना मनाई असल्याने काँग्रेसने पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे. ...
अद्ययावत तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात विस्तारत असताना केवळ एका क्षेत्रापुरते ज्ञानाला सिमित ठेवून चालणार नाही. चौफेर असे ज्ञान विद्यार्थ्यांनी संपादीत करणे गरजेचे आहे. अद्यायावत तंत्रज्ञानामध्ये ज्ञानाच्या परिभाषा बदलल्या आहेत. ...
विदर्भ प्रदेश विकास परिषद ही निषेध, मोर्चे, हिंसाचार यासाठी नसून महात्मा गांधींच्या रचनात्मक आंदोलनावर वाटचाल करणारी चळवळ आहे. विघातक नव्हे तर विधायक कृतीवर विश्वास ठेवणारी आणि त्यानुसार सकारात्मक कार्य करणारी ही परिषद आहे. ...
तालुक्यात दहेगांव (स्टेशन) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका मंदा बढीये यांनी मुख्याध्यापिकेच्या अंगावर धावत जाऊन मारहाण केली. तसेच त्यांचे शाळेत गैरवर्तन राहत असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होत आहे. ...
हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी असलेली पाटबंधारे विभागाची वेधशाळा गेल्या सहा वर्षांपासून बंदिस्त असल्यामुळे शेवटचे वेध लागल्याची स्थिती दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेधशाळा नियमित सुरू करण्याची मागणी केली आहे. ...
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या दलालांच्या मनमर्जीने कळस गाठला आहे. नुकतीच तेथील एका कर्मचाऱ्यांला मारहाण करण्यापर्यंतचीही मजल दलालांची पोहोचल्याने सदर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. ...