येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- २, मागील ४५ वर्षांपासून किरायाच्या खोलीत सुरू आहे. परंतु अद्यापर्यंत या दवाखान्याला स्वत:ची इमारत मिळाली नाही. ग्रामस्थांच्या मागणीवरून ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाने येथील महसूलच्या जागेची निश्चिती करून त्यातील ६ ...
मतदार संघातील नागरिकांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी दर रविवारला आमदार डॉ.पंकज भोयर यांच्या निवासस्थानी जनता दरबार आयोजित केल्या जातो. सकाळपासून नागरिक येथे गर्दी करुन आपल्या समस्या मांडतात. ...
वर्धा शहरालगतच्या येळाकेळी शिवारातील गिट्टी खदानवर वर्र्ध्याचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी धाड टाकून कागदपत्राची मागणी केली. बहूतांश खदानधारकाकडे कागदपत्रच नसल्याने त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात आली. ...
महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून शासनाने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विविध विकास कामांना सुरुवात केली आहे. यात वरुड व पवनार गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु बापूंची कर्मभूमी राहिलेले सेवाग्राम हे गाव या आराखड्यातून बाद झाले ...
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका वंदना उईके (सयाम) यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. सदर निलंबन मागे घेईपर्यंत कामबंद आंदोलन पुकारून ते सुरूच ठेवण्यात येईल, ..... ...
खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून आणखी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींनी नऊ चोरीच्या नऊ गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून सु ...
राष्ट्रीय महामार्गामुळे नजीकच्या सेलसूरा येथील २२ कुटुंबियांचा निवाºयाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. सदर कुटुंबीयांचे पक्के घर बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गात गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असून या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अश ...
शासनाने जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), समुद्रपूर व आष्टी तालुक्यांमध्ये दुष्काळ केला आहे. परंतु यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा,..... ...
तालुक्यात खैरी धरणाची जल साठवणूक क्षमता १६ दशलक्ष घनमीटर आहे. मागील वर्षी हे धरण १०० टक्के भरून दोनदा ओव्हरफ्लो झाले होते. पण यावर्षी एकदाही ओव्हरफ्लो झाले नाही. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी या जलशयात फक्त ४२ टक्के जलसाठा आहे. ...